कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या गोष्टीचा विचार करुन…
सध्या हवामान बदलते आहे. त्यामुळे मानवी त्वचेतही काही बदल होत आहेत. काही समस्याही जाणवत आहेत. या दिवसात त्वचा कोरडी, निर्जीव, मुरुम आणि पुरळांनी भरलेली दिसते.बहुतेकांना ही समस्या जाणवत आहे. तु्म्हालाही…
साळवण ( एकनाथ शिंदे) : अनिरुद्ध फौंडेशन मुंबई यांच्या मार्फत उपासना केंद्र तिसंगी (ता गगनबावडा) येथे विनामूल्य आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यातील ७७ लोकांनी याचा लाभ घेतला. यावेळी अचानक…
बहिरेश्वर (प्रतिनिधी : आपल्या देशात 2आॅक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती व जागतिक स्वच्छता दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे देखील सर्वपक्षीय पदाधिकारी एकनाथ विद्यालय ,बा.पू…
कोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी केवळ इव्हेन्ट करून, भाषणे करून चालणार नाही. तर त्यासाठी अल्पकालीन, दीर्घकालीन नियोजनबध्द कार्यक्रम हवा असे मत स्वयंसिध्दाच्या संस्थापिका कांचनताई परूळेकर यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य…
कोल्हापूर : आपल्या मध्ये चांगले काम करण्याची क्षमता असून चांगला लोकसहभाग मिळवून माझी वसुंधरा अभियान 40 अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असतील याची दक्षता घ्यायला हवी अशा सूचना जिल्हा परिषदेचे…
कोल्हापूर : जाणीव फौंडेशन हि २०११ पासून HIV सह जीवन जगणाऱ्या महिला व मुलांच्यासाठी कार्यरत असून संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून हे सर्व उपक्रम लोकसहभागातून अविरत पणे सुरु आहेत. यावेळी…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात आज बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का…
मुंबई : राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पाऊस दमदार प्रवेश करणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुतांश…