गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते देखील आता अयोध्येला जाणार असल्याचं समोर आलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांनी मुंबईत बुधवारी पुन्हा चौकशी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदावर्ते यांनी अयोध्येला जाणार…

आद्य शंकाराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज प्रारंभ झाला. प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना…

अक्षय तृतीयेला तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी ते मुळक्षेत्र मेतगे भक्तीयात्रा

कोल्हापूर :  बाळूमामा ट्रस्ट, मेतगे व परिवर्तन सामाजिक संस्था कौलगे यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेला तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी ते मुळक्षेत्र मेतगे भक्तीयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. थोर कर्मयोगी वारकरी सत्पूरुष…

तिरुपती देवस्थान नवी मुंबईत उभारणार बालाजी मंदिर !

मुंबई : नवी मुंबईतील उलवे नोड येथे बालाजीचे (व्यंकटेश्वरा) मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शहर पातळीवरील…

जोतिबाच्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण; भाविक दाखल

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उद्या, शनिवारी होणाऱ्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य यात्रा जरी शनिवारी असली तरी दोन दिवसापासून दूरवरचे भाविक डोंगरावर दाखल झाले…

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. मूर्तीचे संवर्धन आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर या दोन्ही…

बहिरेश्वरच्या कोटेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर येथील कोटेश्वर मंदिरात वारकरी सांप्रदायिक व ग्रामस्थांनी रामनवमी निमित्त दुपारी ठीक १२ वाजता श्री राम जन्मकाळ साजरा केला. पाळणा व भक्ती गीते गात, हार-फुले अर्पण करत…

संत साहित्यात विश्व कल्याणाची ताकद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोल्हापूर : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज…

अल्पसंख्याक दर्जा देवून लिंगायत समाजाचा सन्मान करावा : धैर्यशील माने

नवी दिल्ली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी केलेली न्यायिक मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेऊन, त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी…

जोतिबावर यंदा गुलाल- खोबऱ्याची उधळण होणार; सासनकाठ्या नाचणार

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दोन वर्षे झालेली नव्हती. यंदा मात्र जोतिबाची चैत्र यात्रा दणक्यात साजरी केली जाणार असून सासनकाठ्या वाजत-गाजत नाचवण्यात…