मुंबई: लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या चर्चा सुरू होत्या.सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचेही…
मुंबई: मनोज जरांगे यांनी सरकारला केलेल्या मागण्यांचा आजच अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आलीये. तसेच हा अध्यादेश आजच निघण्याची शक्यता असल्याचं…
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर…
सातारा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचला असून उद्या तो मुंबईच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आज लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सकाळपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधवांनी…
मुंबई: मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने प्रश्नावली तयार केली असून त्याआधारे मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम सात दिवसात पूर्ण करावेत, असा आदेश राज्य सरकारने सर्व सरकारी…
मुंबई: मराठा वादळ मुंबईवर धडकण्यासाठी सज्ज होत असल्याने धडकी भरलेल्या मिंधे सरकारने आज ‘मराठा योद्धा’ मनोज जरांगे यांना थोडं सबुरीने घ्या, अशी विनंती केली, मात्र ती जरांगे यांनी सपशेल धुडकावून…
जालना: मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. तर, दुसरीकडे मात्र ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलेल्या एका दाव्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे…
मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून २० जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…
मुम्बई: राज्यात मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात देण्यात आलेली डेडलाईन आता उद्या संपणार आहे. त्यातच सरकारकडून याबाबत ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असताना…