आगामी तीन दिवस अतिवृष्टी; नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी…

पंचगंगा पात्राबाहेर; 27 बंधारे पाण्याखाली; राधानगरीतून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग…

राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग; 14 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.04 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील…

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून…

संततधार कायम; पंचगंगा नदीची पाणी पातळी सात फुटांनी वाढली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी एका रात्रीत सात फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत. पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबा बावड्यातील राजाराम…

मान्सूनची हुलकावणी

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवार परिसरातच अडकल्याने देशभरात मान्सूनपूर्व पावसाअभावी उष्णतेची लाट पसरली आहे. येत्या चार-पाच दिवसांपर्यंत मान्सून वेगाने पुढे सरसावण्याचीही शक्यता कमी असल्याने देशाच्या मध्य,…

राज्यात 6 जूनपासून बरसणार पावसाच्या सरी

मुंबई : मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 1 जूनला केरळमध्ये, तर 6 जूनपर्यंत मान्सून…

मान्सून आला ! अंदमानात पाऊस सुरु, राज्यातही ढग दाटले !

मुंबई :  अंदमानात आज मान्सून दाखल झाला असून हवामान विभागाकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहेत. अंदमानात आज…

उन्हाचा कडाका, अवकाळीचा तडाखा

मुंबई : राज्यात सर्वत्र उष्णतेचा कहर दिसत असताना अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी शेतकऱ्यांसाठी चिंताजनक व्हायला लागली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसानं खूपच नुकसान केलं आहे. सांगोला तालुक्याला काल पुन्हा…

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचे हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता…