कुंभोज (विनोद शिंगे) खोची तालुका हातकणंगले येथील प्रियांका संजय मडके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय महसूलसहाय्यक(REVENUEASSISTANT)या पदी निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे खोची…
कोल्हापूर : वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक रवींद्र ठाकूर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित डॉ. अनंत व डॉ. श्रीमती लता लाभसेटवार…
कोल्हापूर : जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आ. राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा…
कोल्हापूर : हेरवाड येथील प्रसिद्ध विरलिंग मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून भरघोस निधी देण्यात येईल,अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. विरलिंग मंदिराचा…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) करवीर तालुक्यात खुपिरे येथे बोगस रासायनिक खतांचा साठा आढळून आल्याने कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शेतीसेवा दुकानात १०:२६:२६ (एनपीके ) या रासायनिक खताच्या ७७ बोगस खताच्या…
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्या मंदिर न्यू वाडदे या द्विशिक्षकी शाळेत बाल महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हळदी…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारणातील दिग्गज मंडळी एकवटले आणि आपसूकच कुस्तीचा आखाडा राजकारण्यांच्या शड्डूंनी घुमला. कुस्तीतील राजकारण, महाराष्ट्र केसरी स्पर्धा, मल्लांचे…
कोल्हापूर : खडकेवाडा (ता. कागल) येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून निवड…
कोल्हापूर : बहारदार नृत्य,मंत्रमुग्ध करणाऱ्या गाणी, रसिक प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि मराठी चित्रपट मालिका मधील आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने उपस्थित हजारोंची मने जिंकली.आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी,रिंकू राजगुरू…
ठाणे – राज्य शासन निरोगी महाराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध असून, रुग्णांना वेळेवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना माता-भगिनी कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे…