कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात. अशा या पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार…
कागल : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील मार्व्हलस मेटल्स ही कंपनी गेल्या 18 महिन्यापासून बेकायदेशीरपणे बंद आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे या कंपनीची चौकशी करून कामगारांना न्याय द्या. असे साकडे…
मुंबई: 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी…
कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगर येथील सामानी हॉल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…
जालना: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषनासाठी बसले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका…
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्या पुढाकाराने रिंग रोड फुलेवाडी येथील…
जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शांततेमध्ये बंद…
कोल्हापूर : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय…
सांगरूळ: शासन दरवर्षी समाज हिताचे विविध उपक्रम राबवत असते. या उपक्रमांच्या प्रसारासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करत असते .पण सांगरूळ (ता . करवीर ) येथील चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर…