अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारने अनेक चिनी उत्पादनांवर भारी शुल्क लादण्याची योजना तयार केली…
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांची ८ जून रोजी बीडमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल ९०० एक्करांवर होणाऱ्या या सभेची राज्यभर चर्चा होती. मनोज जरांगे यांची ८…
उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ७ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण बाळ,…
कागल , प्रतिनिधी : दिव्यांग,अनाथ,आणि मुक-बाधिर बांधवांच्या पाठीशी राहणे, त्यांना शक्य तेवढी मदत करणे, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा आमच्या सामाजिक कार्याचा अविभाज्य भाग आहे.…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मे.सर्जन रिऍलिटीज प्रा.लि.पुणे यांच्या करमाळा येथील…
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत व दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रूपयांचा निधी दिला होता. ही सर्व रस्ते निवीदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात…
देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे…
कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्यात १०० कोटींची रस्त्यांची कामे टक्केवारीसाठी थांबली आहेत का, अशा शब्दांत खडसावले होते. तरीही अजून रस्त्यांचे…
सांगली : रेल्वेत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांविरोधात रेल्वे पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंडाच्या कारवाया केल्या आहेत. पाण्याच्या १९ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.विभागीय…
अन्नधान्याची दरवाढ रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना आठवड्याचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सर्व प्रकारच्या खाद्यान्नाचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, निवडणूक संपताच…