कोल्हापूर:महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी 26 जुलै रोजी काँग्रेसचा निर्धार मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा मेळावा यशस्वी करण्याचा…
कोल्हापूर :-कसबा बावडा येथील डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकलासेफ्टी मेकॅनिझम फॉर टू व्हीलर या डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शंभूराज भोसले, हर्ष पटेल यांनी प्रा.नितीन माळी, प्राचार्य डॉ.महादेव…
कोल्हापूर :कसबा बावडा –डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील ५६० हुन अधिक विद्यार्थ्यांना नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी महाविद्यालयाने मिळवून दिली आहे. यामध्ये २७ लाखांचे…
महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९…
कोल्हापूर, दि. २३: मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे, असे सुतोवाच केले आहे. परंतु; मंत्री श्री. मुश्रीफ यांना केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
कसबा बावडा:- येथील डी. वाय .पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर करण्यात आले…
कागल,प्रतिनिधी.कागल येथे पिलरचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आभार मानले.कागलमध्ये…
नवी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या म्हणजेच ईएसआयसी योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत वाढ करावी,…
कोल्हापूर: शक्तीपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील असो किंवा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे. असा खळबळ जनक आरोप आमदार सतेज पाटील…
कोल्हापूर, दि.२१ : महापालिके अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या. राज्य…