मुंबई : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या माध्यमातून समतोल विकास…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएसआर फॉर चेंज : अॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप’ हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री…
मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री…
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या…
हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. हातकणंगले शहराची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार लक्षात घेता जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असून…
कोल्हापूर (विनोद शिंगे) कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गांधीनगर फाटा ते शिवाजी पूल हा उड्डाण पूल उभारण्यासंदर्भात आराखडा बनवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच…
कुंभोज ( विनोद शिंगे) हातकणंगले येथे उपजिल्हा रुग्णालय करणे,भादोले आरोग्य केंद्र, टोप प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच किणी येथील ट्रामा सेन्टर,तिळवणी येथे प्राथमिक उपकेंद्र,ग्रामीण आरोग्य केंद्र पट्टणकोडोली व वडगांव व परिसरातील…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या प्राधिकरणातील समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने प्राधिकरणातील समाविष्ट ४२ गावांचा चांगला…
कोल्हापूर : केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले आहेत. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नासंबंधी एक व्यापक स्वरूपाची बैठक नितीन यांच्या…
कोल्हापूर : शेतकरी सन्मान निधीचा 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर इथून एका जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी 6000 रुपये जमा…