सीपीआर आणि कोमनपा रुग्णालयातील यंत्रणेबाबत शेकाप चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : काल दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिटयूट कडून औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. आज सकाळी आलेल्या बातमीनुसार यात आणखी…

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची शनिवारी वार्षिक सभा

कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1 वाजता मार्केट यार्ड येथील मल्टिपर्पज हॉल मध्ये सभा होणारआहे.सभापती भारतपाटील-भुयेकर…

शाहू कृषी सोसायटीचे 15 कोटीपर्यंत व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट ; राजे समरजीतसिंह घाटगे…..

कागल : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून आज शाहू कृषी सह.खरेदी विक्री सोसायटीची वाटचाल कौतुकास्पद आहे. येत्या काळात सोसायटीच्या शाखा वाढविणार असून चालू आर्थिक वर्षात शाहू कृषी सोसायटीचे 15…

नमो शेतकरी महासन्मान योजनेची पडताळणी पूर्ण

सोलापूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे.. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागांमधील १०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून…

शेतकऱ्यांना मोठा फटका: टोमॅटोच्या दरात घसरण

मुंबई : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा…

तीन शेतकऱ्यांचा अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार ७९२ एकरचा पीक विमा

बिड : जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याची भारतीय कृषी विमा कंपनीने तपासणी सुरू केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार…

महाराष्ट्रासह या दोन राज्यात मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे : शेतकऱ्यासह सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवलेल्या मान्सून जोरदार पुनरागमन करत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस महराष्ट्रासह, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…

शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळण्याची मागणी

कोल्हापूर : बळीराजा हा देशाचा कणा मानला जातो. आणि सध्या शेतकरी राजा आपल्या वाळत असलेल्या पिकांकडे पाहत बसला आहे. पुर्वी शेतकऱ्याला शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी ८ तास विज मिळत होती. ऑगस्ट…

शेतकऱ्यांना 13 कोटी कांदा अनुदान वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर येथून विक्री झालेल्या कांद्यासाठी शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येते.1 फेब्रु.ते 31 मार्च या कालावधीत विक्री झालेल्या 5 हजार 255 शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 350 रू. प्रमाणे एकूण 13…

जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक: शास्त्रज्ञ अरुण देशमुख

कागल: ऊस शेतीमध्ये पाणी बचतीसह जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक आहे. असे प्रतिपादन व्हीएसआयचे माजी शास्त्रज्ञ अरुण देशमुख यांनी केले. येथे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत…