मुंबई: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे. पदार्थ विज्ञान आणि अतिसूक्ष्म संकरित पदार्थ या क्षेत्रात…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. अधिविभागाचा माजी विद्यार्थी (बॅच २०२१-२२) अजिंक्य नामदेव कदम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत यश…
कोल्हापूर : महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा नागरिकांचे महावितरण विभागातील विविध प्रलंबित कामांबाबत ऊर्जा दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग…
कोल्हापूर : आरोग्यसेवेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी लसीकरण व आरोग्य विषयक इतर सेवेमध्ये चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महापालिकेच्या पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराच्या शुभारंभ प्रसंगी …
कुंभोज (विनोद शिंगे) तुरुकवाडी (ता.शाहूवाडी) येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये ६ फूट उंचीची थायलंड वरून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध…
कोल्हापूर : (सचिन बा.पाटील) : शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराज…
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “टू सिन्थेसिस ऑफ हायली पोरस…
कोल्हापूर : इचलकरंजी येथील तोस्नीवाल गार्डन, आमराई रोड येथे भारतीय जनता पार्टी महिला बुथ कमिटीच्या अध्यक्षांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे व मोश्मी आवाडे यांनी उपस्थित…
कोल्हापूर : राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे करावेत आणि आपले कुटुंब आर्थिकदृष्टया सक्षम करावे,…