शिरोली पुलाची – शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने व कोल्हापूरचे संजय मंडलिक यांच्या विजयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून, आज त्यांनी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर…
कोल्हापूर : 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज संजय सदाशिवराव…
उजळाईवाडी येथे डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटीचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न कोल्हापूर: राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांच्या आयुष्यात सेवा व त्यागाचे महत्व अधोरेखित होईल. विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा अधिक समृद्ध होतील व उत्तम सामाजिक…
इचलकरंजी : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, ज्या बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होतील, त्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गौरव केला…
देशासाठी नरेंद्र मोदींसारखेच सक्षम नेतृत्व असणे गरजेचे असल्याचे सांगून खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिकाने निवडून लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती…
कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पदन या ग्रुपने येथील महापालिकेच्या स्मशानभूमीस 30 हजार शेणी दान करून सामाजिक बांधीलकी जपली. 1988 सालच्या या माजी विद्यार्थी ग्रुपमध्ये 170 विद्यार्थी…
इचलकरंजी: पुत्र धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने इचलकरंजी झंजावात प्रचार सुरू केला आहे. शहरात विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून फटाके फोडत स्वागत केले.…
वाई : साताऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करायला करण्यास सुरुवात झाली असली तरी खासदार उदयनराजे भोसले अद्यापही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची उमेदवारी महायुतीतून भाजपने अद्यापही जाहीर केलेली नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी…
कोण लोकांना फसवत असेल की मी आंदोलन करून उसाला एफ आर पी मिळवून दिली एफ आर पी केंद्रातील झालेल्या निर्णयामुळे हा कायदा झाला आहे यामुळे हा कायदा पूर्ण देशात आहे…