बहे / प्रतिनिधी : पूर परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यांसाठी बहेसह वाळवा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात शासकीय निधीच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे . रामलिंग बेटाच्या विकासासाठी महायुतीच्या…
वाळवा / प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हुतात्मा संकुल व शेतकरी कामगार धरणग्रस्त यांचा संवाद मेळावा कामगार भवन वाळवा येथे वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या…
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका असल्याने आम्हाला कुठेतरी विकासात झुकते माप मिळते अशी एक शंका येथील जनतेच्या मनात राहते. पण अशी कोणतीही शंका घेण्याचे अजिबात कारण…
हातकणंगले / प्रतिनिधी : विकासाची दृष्टी असलेला आणि खऱ्या अर्थाने मतदार संघाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवणारा युवा खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा .…
पेठ : कार्यकालांतील पाच वर्षापैकी कोरोना मुळे तीन वर्षे निधीच नसतानाही उपलब्ध झालेल्या उर्वरीत दोन वर्षात खा. धैर्यशील माने यांनी आपल्या मतदारसंघासाठी मागेल तिथे लागेल तेवढा निधी दिला आहे. येणाऱ्या…
कोल्हापुर : रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. पण हवेत उष्णता जाणवत होती. लोकं गर्मीने हैराण झाले…
शिरोळ : महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. त्यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण दिलेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.…
शिरोळ / प्रतिनिधी : गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच टुजी, थ्रीजी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या दहा वर्षात…
दोनवडे प्रतिनिधी : साबळेवाडी ता. करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक युवराज यशवंत पाटील ( वय 76) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. श्री कृष्ण दूध संस्थेचे ते माजी संचालक होते. सांगरुळ शिक्षण…
इस्लामपुर/ प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षात विकास कामासाठी जेवढा निधी आला नाही, त्याच्या शतपटीने निधी खास. धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात हातकणंगले लोकसभा मतदार संघात खेचुन आणला आहे. एक…