कोल्हापूर:दत्तवाड येथील मुस्लिम युवा मंचाने विधानसभा निवडणुकीकरता राजेंद्र पाटील यड्रावकरांना पाठिंबा जाहीर केला व मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. यावेळी मोहसीन सय्यद, मजहर नदाफ, जावेद पाकजादे,…
कोल्हापूर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरी शंकर नगर, कट्टा गँग मित्र मंडळाने…
कोल्हापूर : ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतील डेक्कन चौक येथील नागरिकांशी संवाद साधला. आवाडे म्हणाले , या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय…
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगांव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राजूबाबा आवळे उपस्थित राहून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील साने गुरुजी वसाहत, रिंग रोड आणि उपनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माझ्या आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत महाडिक गटाचे कुलदिप सावरतकर आणि कुमार चौगुले तसेच…
कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील शर्यत प्रेमी व भोंगा ग्रुपने युवा उद्योजक प्रमोद खोत यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र पाटील यड्रावकरांना जाहीर पाठींबा दिला आहे. राजकीय व सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या प्रमोद खोत यांनी…
कोल्हापूर: विजय कोळी युवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्त राजेंद्र पाटील यड्रावकरांना जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यासाठी यड्रावकरांनी आभार मानले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते भगवान कोळी म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील…
कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूसाठी पाठिंबा दर्शवला. जयसिंगपूर शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभारल्या जाणाऱ्या पुतळ्या विषयी…
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाची पूर्तता करून पाणी अडवूनच तुमच्याकडे विधानसभेसाठी मते मागायला येऊ, हा शब्द मी पाळला आहे. मी वचन पाळले आता जबाबदारी तुमची आहे. असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी…
मुम्मेवाडी: गेली अनेक वर्ष गटा-तटाच्या राजकारणामध्ये गुरफटलेलं गाव… एकमेकांच्या कायमपणे विरोधात लढणे, हे इथल्या प्रत्येक माणसांमध्ये रुजलेलं होतं. मात्र; येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरीच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून…