कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपा कार्यालय येथे भाजपा राधानगरी ,भुदरगड येथील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस खासदार धनंजय महाडिक…
कोल्हापूर : अण्णाभाऊ उद्योग संस्था समूहाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा अण्णाभाऊ आजरा शेतकरी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पार पडला. या मेळाव्यात राधानगरी विधानसभा…
कोल्हापूर : नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्र.3, राजारामपुरी घरफाळा विभाग, पाणी पुरवठा विभागामध्ये सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी अचानक भेट दुऊन या सर्व कार्यालयांची तपासणी केली. या…
कोल्हापूर : समरजीत घाटगे यांनी कागल तालुक्यातील करनूर गावात जाहीर सभा आयोजित केली असता त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. याप्रसंगी घाटगे म्हणाले, मराठा भवनसाठी मंजूर…
बोरवडे : पंचवीस वर्षांच्या आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या काळात देशातील सर्वाधिक विकासनिधी मी कागल मतदारसंघात आणला. मी केलेल्या विकास कामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. हा डोंगर पाहून विरोधकांचे…
कागल : व्हन्नाळी गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपल्या सर्व सहकाऱ्यांनी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या सर्वांगीण विकासासाठी सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे, असे आवाहन समरजीत घाटगे…
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भीतीने भारतीय जनात पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल…
कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांचा वाकरे फाटा येथील विठाई-चंद्राई हॉल येथे, तोडणी – वाहतूक कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. प्रचंड संख्येने तोडणी व वाहतूककार्यकर्ते उपस्थित होते. ट्रॅक्टर, बैलगाडीसह लोकांनी उपस्थिती लावली…
कोल्हापूर : कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या वतीने मुरगूड (ता. कागल, कोल्हापूर) येथे ‘परिवर्तन मेळाव्याचं’ आयोजन करण्यात आलं होते. या मेळाव्याला आमदार…
कोल्हापूर: तापमानवाढीमुळे भविष्यात मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हरीतवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.…