वडगाव शहरातंर्गत वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-यावर कारवाई करा-तय्यब कुरेशी

हातकणंगले (विनोद शिंगे)  पेठ वडगांव शहर हे ३२ खेडयांची मुख्य बाजारपेठ असलेने व शाळा, कॉलेजीस्, राष्ट्रीयकृत बँका असलेने त्यातच टॅक्टर ऊस वाहतुक चालू झालेने शहरातील रहदारीत भरपूर वाढ झालेली आहे.…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवलेंची माफी

मुंबई : नागपूरच्या राजभवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यावरून रामदास आठवले यांनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मंत्रीपद न…

सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबाबत केली मागणी

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सदाभाऊ खोत यांनी घेतली.       कर्नाटक राज्यामध्ये उसाला कमी रिकव्हरी असताना देखील तिथल्या…

आ. डॉ. राहुल आवाडे यांचे प्रयत्नातून आयजीजीएच रुग्णालयासाठी   84 लाखाचा निधी मंजूर

इचलकरंजी : सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यासाठी 60 लाख रुपये आणि रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, अन्य पदाधिकारी व कर्मचार्‍यांना वाहनतळ उभारण्यासाठी 24 लाख असा 84…

मनोज जरांगे पाटील यांनी केली पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा!

मुंबई: 25 जानेवारी 2025 ला राज्यभरातील कानाकोपऱ्यातील मराठ्यांनी आपल्या लेकरा बाळांसह अंतरवालीत यावं. मराठ्यांचे भगव वादळ येऊ द्या.असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी करत पुन्हा एकदा आमरण उपोषणाची…

प.पू. गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांची १३३ वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

कुंभोज  (विनोद शिंगे) श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली येथे दि. १९ डिसेंबर रोजी प. पू. गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांची १३३ वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

बीड जिल्ह्यातील निर्घृण हत्येचा निषेध करत;विरोधकांचा सभात्याग

मुंबई: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील नक्षलवादाचे आव्हान स्वीकारत तेथील…

गड-किल्ले संरक्षित करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’महत्त्वाचा निर्णय !

कोल्हापूर : प्राचीन स्मारकांवर दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर अशा गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.         हा…

झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!    …

शिल्लक मंत्रीपद आरपीआयला मिळावे;रामदास आठवले यांची मागणी

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.15) पार पडला. या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.त्यामुळे ते नेते नाराज पाहायला मिळत…

🤙 8080365706