पुणे : येथील राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमाराचा भूमिपुजन समारंभ व हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नवीन 43 दवाखान्यांचे लोकार्पण समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते…
कोल्हापूर : पूर्वीच्या काळी सर्कस येतात लहान मुलांसह आबाल वृद्धांच्या मनाला आनंद मिळून जात होता कारण सर्कस येण्याआधीच लहान मुलांना पालक वर्ग या ठिकाणी सहभागी असणाऱ्या जनावरांना दाखविण्यासाठी आणत होते.आता…
मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत…
कोल्हापूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या देशातील आघाडीच्या संशोधन संस्थेमधील संशोधकांसमवेत काम करण्याची संधी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना लाभणार आहे, ही गौरवाची बाब आहे. भविष्यात हे संबंध अधिक दृढतर होण्याच्या…
कोल्हापूर : पुण्यातील घे भरारी या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून युवा उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तीन दिवसीय घे भरारी प्रदर्शनाचं आयोजन हॉटेल पॅव्हेलियन येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर स्टील लि यांच्या मार्फत एम डी श्री सावंत यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सौ पदमजा करपे यांच्या कडे रुग्ण वाहिका देणेत आली यावेळी लोकनियुक्त सरपंच पदमजा करपे…
कुंभोज (विनोद शिंगे) कॉलेज युवक/युवती कामगार वर्ग व दूरगावी जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी 6 ते 6.30 या वेळेत इचलकरंजी बस सेवा सुरू करावी.कुंभोज मुक्काम बस गाडी गेली कित्येक वर्षे बंद आहे…
कराड : भाजपा संघटन पर्व वस्ती संपर्क अभियानांतर्गत कराडमध्ये आढावा बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयातील भाजपचे…
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या देशाचा विकास गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकासाच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन…
कोल्हापूर : आजवर देशात वक्फ कायद्याची चुकीच्या पध्दतीने अंमलबजावणी झाली. हा कायदा म्हणजे काँग्रेस सरकारचे षडयंत्र होते. त्यातून एका विशिष्ट समाजाला मालमत्ता आणि मिळकती संदर्भात अमर्याद अधिकार आणि सत्ता मिळाली…