आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी तृतीय

कोल्हापूर– पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व तंत्रान टात तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील आंतरराष्ट्रीय  अन्वेषण संशोधन स्पर्धा  चित्कारा विद्यापीठ,…

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनविषयी संशोधन महत्त्वाचे: डॉ. सुनील पवार

कोल्हापूर: मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी…

आ. अमल महाडिक यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांनी 50 एचपीवरील ट्रॅक्टरचे पासिंग करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्याची केली विनंती

कोल्हापूर : भारत सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून 2023 पासून भारत Term 3A मानक असलेली वाहने पासिंग करणे बंद केले आहे. हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो…

शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेऊ नका! आ. सतेज पाटील यांचा आझाद मैदानावरील शक्तीपीठ विरोधी आंदोलनात सरकारला इशारा

मुंबई: नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या विधानसभेवरील धडक मोर्चाच एकच जिद्द दाखवून शक्तीपीठ रद्दची मागणी केली. आज यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सहकार्यांनीही विधीमंडंळात याबद्दल आवाज उठवून…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. 0 ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक…

शक्तीपीठ महामार्ग विरोधात आझाद मैदानावर सर्व शेतकऱ्यांची एकजूट

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग विरोधात आझाद मैदानावर सर्व शेतकऱ्यांची एकजूट झाली आहे. हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही सभा सुरु असून अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. शिवसेना-उद्धव…

शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत भुयेवाडीत हळदीकुंकू समारंभ

कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुयेवाडी इथल्या श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या समारंभाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली. प्रमुख…

एच.एम.पी.व्ही. व जी.बी.एस. हे आजार रोखण्याकरीता कोणती उपाययोजना केली;आमदार सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न

मुंबई :एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.…

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली. आ. सतेज पाटील यांचा तारांकित प्रश्न

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातीत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या याबाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे ,असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील…

यज्ञ फौंडैशन यांच्याकडून 75 क्षयरुग्ण दत्तक

कोल्हापूर:भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये आरोग्य समस्यापैकी एक असलेल्या क्षयरोग या घातक अशा वेगाने फैलावणाऱ्या आजाराचे समुळ उच्चाटन सन 2025 मध्ये करण्याचे उद्दीष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. यासाठी निदान होणाऱ्या सरकारी आणि खाजगी दवाखान्यातील क्षयरुग्णांना निदान, औषधोपचार इ. सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात आहे. त्याचबरोबर अशा क्षयरुग्णांना पोषण आहार योजनेअंतर्गत दरमहा 500/- रु. अनुदान वितरण केले जाते. परंतु समाजामध्ये काही गरीबगरजु रुग्ण आहेत. ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेणे शक्य होत नाही.      शिवाय कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस क्षयरोग झाल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यानुषंगाने सर्व स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, कंपन्या, दानशुर व्यक्ती, गणेश मंडळे यांनी मदतीचा हात देणेचे महत्वपूर्ण आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. महापालिकेच्या शहर क्षयरोग विभागाच्या या आवाहनास प्रतिसाद म्हणुन ॲड. तन्मय मेवेकरी यांनी निक्षय मित्र म्हणून 75 क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजना अंतर्गत फुड बास्केट स्वरुपात 6 महिने कालावधीकरीता दत्तक घेतले आहे.  ॲड.तन्मय मेवेकरी हे महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर चे अध्यक्ष राजु मेवेकरी यांचे सुपुत्र आहेत. या फुड बास्केट वाटपाचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी धर्मशाळा हॉल येथे विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपायुक्त पंडीत पाटील, भा.ज.पा. प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अमरसिंह पोवार हे उपस्थित होते. यावेळी ॲड.तन्मय मेवेकरी यांनी प्रस्ताविक करताना यज्ञ फौंडेशन या नव्याने स्थापन झालेल्या स्वयंसेवी संस्थेचा हा पहिलाच उपक्रम असून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणुन आम्ही 75 क्षयरुग्ण दत्तक घेऊन या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आमचा खारीचा वाटा उचलीत आहोत. यानंतर एस.के.कुलकर्णी यांनी महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, राजु मेवेकरी आणि यज्ञ फौंडेशन यांच्या कार्याचा आढावा…

🤙 8080365706