कोल्हापूर : पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्यावतीने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप यांच्या कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. शासनाने दि 29…
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. आमदार…
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असून याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने…
दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू…
उस्मानाबाद : तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यानंतर संभाजीराजे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून सांगितले. या घटनेमुळे संभाजीराजेंचा अपमान झाल्याचे सांगत मराठा क्रांती ठोक…
मुंबई : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी 2021 मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर…
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना करुन मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.…
कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर…
मुंबई : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेली ही कामे देखील गतीने करावीत, अशा सूचना करत शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे…
मुंबई : राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष…