कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सदिच्छा…
कोल्हापूर : खेबवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेला आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पै. सुशांत पाटील (म्हाकवे) विरुद्ध पै. सारंग पाटील (पाडळी खुर्द)…
कोल्हापूर : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅलीचे आयोजन नरतवडे, ता.राधानगरी येथे करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आहारात तृणधान्यांचे…
कोल्हापूर : कागल येथील बहुउद्देशीय हॉल येथे “क्षयमुक्त भारत अभियान” अंतर्गत 2024 चे क्षयमुक्त ग्रामपंचायत यांचा तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.कागल तालुक्यामध्ये चौफेर प्रगती झाली आहे. सर्व क्षेत्रात तालुका…
मुंबई : केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानासाठी 14 एप्रिल रोजी जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत…
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपूरी येथे हि मोहीम…
कोल्हापूर : छत्रपती ताराराणी चौक येथे आयोध्या डेव्हलपर्स यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून साधारणपणे 48mx5m च्या फूटपाथच्या सुशोभीकरणाचे काम केले आहे. या फुटपाथाचे लोकार्पण प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. …
कोल्हापुर : कोल्हापुर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील 785 थकबाकीदार व अनाधिकृत कनेक्शन धारकांचे आजअखेर नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडील थकीत पाणी बिलापोटी 3…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र…
कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील प्रतीक पाटील (रा. परिते) आणि अप्पा अकाराम भुतल (रा. भुतलवाडी) या दोन शेतकऱ्यांवर गव्यांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली होती. आज आमदार चंद्रदीप नरके यांनी…