थंडीत मेथीचे लाडू आणि सांधेदुखीला लांब ठेवा..

मेथीचे लाडू हा सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे .या मेथीच्या लाडूतून शरीराला पोषक मूल्यं आणि हवी असलेली ऊब मिळते त्यामुळे सांधेदुखीला लांब ठेवण्यास मदत होते. थंडी वाढली की सांधेदुखीचा त्रास जाणवतो…

आठ दिवस नॉट रीचेबल असणाऱ्या अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण..

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यासह माध्यासमोर न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाष्य करत…

प्रतापगडा पाठोपाठ संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण ही हटवलं

पुणे : पुण्यातल्या चाकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण आज हटवण्यात आलं आहे. पुण्यातील चाकण जवळ हा संग्राम दुर्ग किल्ला असून पुरातत्व विभागाने पोलिसांच्या मदतीने येथील बांधकाम हटवल आहे. किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी…

भारत जोडो ‘यात्रेतील दोघांना ट्रकने उडवले ; एकाचा मृत्यू

नांदेड : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातील गुरुवारी चौथ्या दिवशी दोघांना आयचर (ट्रक) वाहनाने उडविले. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा…

एकाच घरात सात वयस्कर व्यक्ती ; अजय जडेजाचे भारतीय संघावर टीकास्त्र

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. यावर माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने परखड शब्दात भारतीय संघावर टीका केली आहे. घरात एकच वयस्कर…

विदर्भ राज्य आंदोलन समिती नितीन गडकरी सह दहा खासदारांचे राजीनामे मागणार

नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीने आता थेट विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील दहा खासदारांचे ही समिती राजीनामे मागणार आहेत.   स्वतंत्र…

विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

नांदेड : आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत.विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन…

तुरीच्या पिकांवर पाने गुंडळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

बीड: आधीच परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या तडाक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली…

गारगोटी नदी घाटाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : गारगोटी शहराला गार्ग्य ऋषींच्या वास्तव्यामूळे गारगोटी हे नांव दिले गेले. या नदिघाटाच्या कामाचा लोकार्पण सोहळा ही गारगोटी शहरातील अबालवृध्दांना उभारी देणार प्रसंग आहे. यापुढील कामात या नदिघाटाचा हा…

संस्थापक पॅनललाच विजयी करण्याचा करवीर ग्रामीण पूर्व भागाचा निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर अर्बन बँक निवडणुकीत राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीला मतदान करण्याचा करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील प्रचार मेळाव्यात शेकडो सभासदांनी निर्धार केला.यावेळी जि.प. चे .माजी उपाध्यक्ष…

🤙 8080365706