श्रद्धा वालकर प्रकरणी वडिलांचा धक्कादायक आरोप ; आफताबचे कुटुंबीय देखील खुनात सहभागी असल्याचा दावा…

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात श्रद्धाच्या वडिलांनी पुन्हा एक धक्कादायक दावा केला आहे. आफताबचे कुटुंबीय सुद्धा आपल्या मुलीच्या (श्रद्धा वालकर) खूनात सहभागी होते, असा धक्कादाय आरोप विकास वालकर…

निदान स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे : खा. संजय राऊत

मुंबई : कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’ असं म्हणत शिवसेना…

नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली ; सावरकरांच्या नातवाचा आरोप

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत.नेहरूंनी एका…

अभिनेत्री नगमाचाही भारत जोडो यात्रेत सहभाग ; मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सहभागी होणार…

शेगाव : अभिनेत्री नगमा यांन या यात्रेत सहभाग घेतला. “शुक्रवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. शेगावमधील विराट सभा बघून भारावली. आता मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत यात्रेसोबत चालणार,” असे अभिनेत्री नगमा बोलताना म्हणाल्या.…

तर मग भविष्यासाठी कोण भांडणार आदित्य ठाकरेंचा सवाल…

मुंबई : दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशभर गोंधळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता त्याचे पडदास राज्यातील राजकारणावर देखील पहायला मिळत आहे. त्यावर माजी…

लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण : पालकांनी सतर्क लावण्याची गरज

आरोग्य टिप्स : लहान मुलांमध्ये सध्या गोवर होण्याचं प्रमाण खूपच वाढत आहे. मुंबईमध्ये तर हे प्रमाण चिंताजनक असून आता पालकांनीही या आजाराबाबत सतर्क व्हावे, आजाराची लक्षणं व्यवस्थित समजून घ्यावीत, असा…

आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य: जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:- मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना…

कोल्हापूर जिल्हा परिषदेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

कोल्हापूरःसामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणारा शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार कोल्हापर जिल्हा परिषदेला जाहीर झाला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी…

पोलिसांना हुलकावणी देत मनसेचे कार्यकर्ते शेगावात पोहोचलेच

शेगाव : वीर सावरकर यांच्या बाबत खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी शेगावात पोहोचण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दुपारी राज्य…

मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? : आदित्य ठाकरें

मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला असून मुंबईत पाच हजार कोटींचे…

🤙 8080365706