कोल्हापूर:असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या (एआययु) वतीने आयोजित अन्वेषण 2025-26 या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखा विभागात प्रथम…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश न मिळालेल्या काँग्रेस उमेदवांराची बैठक झाली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज संजय पाटील यांच्यासह आ.सतेज पाटील उपस्थित राहून उमेदवारांना संबोधित केले. महापालिकेतील अपयश पुढील संघर्षासाठी मिळालेला…
कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीच्यावतीनं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 34 नगरसेवकांच्या सत्कार सोहळा खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर, आ . सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज संजय पाटील…
कोल्हापूर:करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुकांच्या मुलाखती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर आणि आ . सतेज पाटील यांच्या…
कोल्हापूर: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डाॅ. संजय पाटील यांनी केली. तळसंदे…
कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न…
कागल:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती म्हणून…
कोल्हापूर:कोल्हापूरच्या जनतेने महापालिकेची सत्ता मोठ्या विश्वासाने महायुतीकडे सोपवली आहे. जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. निवडणूक काळात जाहीर झालेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याचा महायुतीचा नक्कीच प्रयत्न असेल. कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू…