संप मागे; वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा….

मुंबई : राज्यभरातील आज सकाळपासून महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. पण वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या…

अवकाळीचा फटका; बळीराजा संकटात

वर्धा : जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. याचा शेती पिकांना चांगलाच फटका बसला असून  बळीराजा संकटात सापडला आहे.  वर्धा जिल्‍ह्यातील काही भागात मध्‍यरात्रीच्‍या सुमारास देवळी तालुक्याच्या…

पतंग उडवण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक…..

कोल्हापूर : मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. या दिवशी संपूर्ण भारतात पतंग उडवले जातात. पण जर तुम्हाला खरोखरंच पतंग उडवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण…

नोटाबंदीचा निर्णय वैध म्हणजे देशातील आर्थिक हत्याकांडाचे समर्थन…

मुंबई : नोटाबंदीचा निर्णय वैध आहे, असे सांगणे म्हणजे देशातील आर्थिक हत्याकांडाचे समर्थन करणे असेच आहे; पण आता देशाच्या जनतेलाही ”यस, मिलॉर्ड! नोटाबंदीबाबत पंतप्रधान मोदींचे व आता तुमचे बरोबर आहे,”…

संपाचा फटका; कोयना धरण क्षेत्रातली वीज निर्मिती बंद

मुंबई – महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा ठिकठिकाणी फटका बसत असून सध्या कोयना धरण क्षेत्रातली वीज निर्मिती बंद झाली आहे. दुसरीकडे संप करणाऱ्या कामगारांना राज्य सरकारने…

पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती

मुंबई: पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती झाली आहे. एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी…

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले छ. संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या बदनामीचे कसे षडयंत्र रचले…

मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे यांना धर्मवीर न म्हणता त्यांना स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.त्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी बोलताना इतिहासातील बखरकारांनी मांडलेला…

संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावू पाहतात; गुलाबराव पाटील

मुंबई : खासदार संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावू पाहत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.मात्र त्यांच्यामुळे आमच्यात कोणताही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका आम्ही बाळासाहेब ठाकरे…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली असून परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली…

फळे खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का?

फूड टिप्स: काही जण डायटमध्ये दिवस रात्र फळ खात आहे. मात्र, फळे खाण्याची देखील योग्य काळवेळ असते. प्रत्येक फळात विविध गुणधर्म असतात. जे योग्यवेळी खाल्ल्याने त्याचे पौष्टीक तत्वे शरीराला लागतात.  रात्री फळे…

🤙 8080365706