वानवडी: संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असून त्यामुळे परराज्यातून आणि विदेशातून आपल्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचा अभिमानास्पद उल्लेख उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील पोलीस दलासाठी…
