कर्जमाफी नंतर आता शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा….

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.मागील महाविकास आघाडी सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर, सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारनंही मोठी घोषणा केलीये. मविआच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी…

एसीपी विशाल ढुमे यांना बुधवारपर्यंत निलंबित न केल्यास शुक्रवारी शहर बंद

औरंगाबाद- वादग्रस्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) विशाल ढुमे यांना बुधवारपर्यंत निलंबित न केल्यास शुक्रवारी शहर बंद पाळण्यात येणार असून, पोलीस आयुक्त कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असं खासदार इम्तियाज…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा…

डब्ब्यांवरील चिकटपणा घालवण्यासाठी चहापत्ती करेल मदत….

किचनमध्ये जास्त डबे घाण होतात. डबे घासताना तासंतास त्यातच मोडतो पण तुम्ही डबे घासण्यासाठी उरलेल्या चहापत्तीचा वापर करून डब्ब्यांवरील चिकटपणा सहज काढू शकता. यासह काचेच्या भांड्यांना देखील नवी चमक देऊ…

‘गोकुळ’चे शासकीय लेखापरीक्षण करण्याचे आदेश : राज्य सरकारचा दणका

कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध म्हणजेच गोकुळ दूध संघाला राज्य सरकारने दणका दिला आहे. गोकुळ दूध संघाचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष कार्य अधिकारी लेखापरीक्षक मंडळ…

मुजोर बँकांना कडक शब्दात समज देवून शेतकऱ्यांना न्याय द्या-विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई : राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील…

प्रा. डॉ. अनुप्रिया गावडे यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय…

विधवा अनिष्ठ‌ रूढीना फाटा देऊन अंत्यविधी

बालिंगा / मोहन कांबळे काटेभोगाव (ता. पन्हाळा) : तातोबा आबा कांबळे (राजे) यांचे नुकतेच वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. या वेळी त्यांचे उच्चविद्याविभूषित कुटुंबानी फरंपरेला फाटा देवून मनीमंगळसूत्र तोडून…

धन्वंतरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. गुणाजी नलवडे यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : धन्वंतरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉक्टर गुणाजी नलावडे यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टर नलावडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एम. इंगवले यांच्या…

बांधकाम कामगारांच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे राहणे हे शासनाचे कर्तव्यच : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशा परिस्थितीत सदर कुटुंबाला आधार देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन समाजातील सर्वच घटकांना…

🤙 8080365706