कोल्हापूर : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. सदर अभियानांतर्गत “ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे…
साळवण :गगनबावडा जवळील वन विभागाच्या कार्यालय जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गगनबावडाच्या वनविभागाच्या चेक नाका जवळून प्रमुख रस्ता ओलांडून पाटबंधारे कार्यालय…
कागल : चित्रकला स्पर्धांमधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. शिवाय अशा स्पर्धांमधून भविष्यात चांगले चित्रकार घडतील. असा विश्वास राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष सौ नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केला. शाहू ग्रुपचे…
कोल्हापूर :उंचगाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या…
मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती.आपण आपला…
कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाकरिता कार्यरत असलेल्या टिपर रिक्षांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केल्याचे निदर्शनास येताच मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत देवराव पवार यांना महापालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले, तसेच त्यांच्या…
कोल्हापूर : ‘राष्ट्रवादीने कपटनीतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्याची परतफेड येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून कोल्हापूरचे पाचही शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी,’ असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर…
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे…
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत सोमवारी संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती…
कागल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत जवळपास 1700 हून अधिक कुटुंबांना कागल येथे मोफत विमा आरोग्य कार्डाचे घरपोच…