आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय…

मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

नवी दिल्ली: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ७०० किमी अंतरावर आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ १७५…

नवनिर्वाचित काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

कर्नाटक : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने एकूण १३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्यासाठी आज (रविवार) संध्याकाळी बेंगळुरू येथील हॉटेल शांग्रीला येथे नवनिर्वाचित काँग्रेस…

आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट

मुंबई : युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली. रविवारी सकाळी झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधालं आलं आहे. 2024 मधील…

रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या…

पुणे : सध्या उन्हाळी सुट्यांच्या हंगाम सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जात…

आरोग्यमंत्री सावंत यांना ‘मॅट’चा दणका : आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांचे निलंबन रद्द

कोल्हापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी क्षुल्लक कारणावरून तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई ‘मॅट’ने रद्द केली आहे. या आदेशामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दणका…

सिल्वर ओकमध्ये मविआची बैठक….

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकमध्ये आज…

बालचमुचे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

कोल्हापूर: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी पेठेतील मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी 300 हुन अधिक शिबिरार्थीनी…

करवीर पीठाच्या जमिनींच्या संदर्भात सरकारची अनास्था: स्वामी विद्यानृसिंह भारती

कोल्हापूर : करवीर पीठाच्या जमिनींसंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देऊनही संबंधित यंत्रणांकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे. यातून सरकारची अनास्था दिसून येते, अशी माहिती करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी आज पत्रकार…

नितेश राणे यांचा संजय राऊतांबाबत मोठा दावा

मुंबई : ६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम…

🤙 8080365706