लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज’ बांबू ‘ठरतोय जगण्याचा आधार साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे शेती हा धामणीतीरावरील लोकांचा प्रमुख व्यवसाय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या पशुपालनाबरोबरच धामणी खोरीतील भूमिहीन…
मुंबई : आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू…
सतत घातला जाणारा चष्मा हा धूळ आणि घाम यांच्या संपर्कात येतो त्यामुळे त्यावर अनेकदा बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच चष्मा वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकच गरजेचे असते. तर जाणून…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. मित्र आणि भांवडाकडून…
पुणे : राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. हा निर्णय…
मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्याची सर्वोत्तम तीन विद्यापीठांपैकी एक ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गने’ महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या शिवार पिरॅमिड मॉडेलची दखल घेऊन जगभरातुन मानसिक आरोग्य शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या विद्यार्थी, संशोधक,…
कोल्हापूरचे ; डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची सांगलीमधील इस्लामपुरात बदली झाली असून सांगलीमधील एका अधिकाऱ्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे. मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सांगलीमधील अजित…
कोल्हापूर : दादू चौगुले नगर येथील अष्टविनायक तालीम जवळ असलेल्या श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा जीर्णोद्धार उद्या बुधवारी 24 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री गणेश मूर्तीच्या आगमनाने होणार आहे. यावेळी…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली आहे. एका दुकानाला आग लागल्यानंतर शेजारी असलेले आणखी दुकानं आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. घटनेची…
कोल्हापूर : तरुण हे राष्ट्रीय शाश्वत विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहेत. त्यामुळे तरुणांनी मूल्याधिष्ठित जाणीवा मनाशी बाळगून राष्ट्रविकासाच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज…