कोल्हापूर: व्हीनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिराच्या वतीने उद्यापासून आठवडाभर भागवत कथांचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मयूर कुलकर्णी यांनी आज केले. अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. शासकीय कामात यश मिळेल. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल.…
जाणून घ्या बदाम आणि शेंगदाण्यांमध्ये अधिक फायदेशीर काय ठरेल? बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर त्यात भरपूर फायबर असतं. याशिवाय यामध्ये प्रथिनं, व्हिटॅमिन ई , कॉपर, फॉस्फरससह मॅग्नेशियम देखील आहे.…
ठाणे : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चार…
कोल्हापूर : गोकुळमधील अनागोंदी कारभारापासून गोकुळ वाचवण्यासाठीचा माझा लढा सुरूच राहील असे मत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले. गोकुळच्या दूध संकलनात घट झाल्याचे गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी मान्य…
खुपीरे : ग्रामपंचायत हद्दीतील २० मिटर रस्ता चोरीसंदर्भात पुराव्यानिशी सनदशीर मार्गाने आंदोलन करून ३ महिन्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेने काहीच कारवाई न करता वंचित दलित कुटुंबियांवर गेल्या १३ वर्षाप्रमाणेच जाणीवपूर्वक अन्याय…
बालिंगा: बालिंगा येथील भोगावती नदीवरील पुलावरुन लहान वहानांची वहातुक सुरू होती , परंतु अवजड वहानांकरीता बंदी होती. या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक दोन कोल्हापूर चे उप अभियंता आर.बी. शिंदे…
सांगली: जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला असल्याने विट्यासह परिसरात…
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील इंडो काउंट कंपनीतील कर्मचाऱ्यांची पगारवाढीचा करार व इतर मागण्याबाबत चर्चेची तयारी आहे. व्यवस्थापनाने ही सकारात्मक भूमिका घ्यावी. कंपनी व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे व्यवस्थापनाने…