कोल्हापूर – प्रतिनिधी – राजारामपुरी येथील उत्तम उत्तुरे फौंडेशन व शिवसेना ठाकरे गट जिल्हा महिला आघाडी यांच्यावतीने सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी…
कोल्हापूर :-अवघ्या पंधरा-सोळा वर्षाच्या आयुष संजय दाभोळे या शालेय संशोधकाच्या संशोधनाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेवून त्याचा गौरव केला आहे. त्याने ‘ऑप्टिमम इनव्हिजिबिलिटी सेटअप बेस्ड ऑन द रोचेस्टर क्लोक’…
कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या टप्पा क्र. २ मध्ये कसबा बावडा येथील कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाने यश मिळवले आहे. खाजगी व्यवस्थापन शाळा गट, केंद्र स्तर या…
कोल्हापूर :-साळोखेनगर शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तब्बल 15 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये डाटा…
कोल्हापूर, दि. २०: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वेतनवाढ फरकापोटीचा दुसरा हप्ता कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यांवर वर्ग केला आहे. बँकेने वाढीव पगाराच्या फरकापोटीची १२ कोटी, ७७ लाख रुपयांची ही…
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत भुमिका मांडली. सन २०१४ सालानंतर देशातील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती सुधारली असून, राष्ट्रीय क्रीडा मंडळाची स्थापना…
कोल्हापूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहात बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते, मार्गदर्शक अच्युत गोडबोले यांनी काढले.उचगांव येथील न्यू…
कोल्हापूर:डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, तसेच नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून…
कोल्हापूर:-शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्तायादी जाहीर झाली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेच्या फॅकल्टी ऑफ इन्जिनिअरिगचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत ‘टॉप टेन’मध्ये झळकले आहेत.…
कोल्हापूर : गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली,सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. मात्र, चार दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे आज बघायला…