मुंबई : नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी केलेल्या निरीक्षणानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी…
मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेना उबाठाला घवघवीत यश मिळालं आहे. शिवसेनेला सर्व जागांवर विजय मिळाला असून ही तर विजयाची सुरुवात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडुकीत ही…
कोल्हापूर (संग्राम पाटील) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक व राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापनदिन सोहळा ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात होत असून कोल्हापूर जिल्ह्यातून…
कोल्हापूर: कागल तालुक्यातील शासकीय योजनेतील लाभार्थी बंधूभगिनींना महाविकास आघाडीच्या वतीने मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा…
कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघात जनतेला आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक सोयी सुविधा उपलब्ध व्हावी. जनतेचे आरोग्य सशक्त व्हावे यादृष्टीने प्रचंड काम उभे करण्याचे कार्य करण्यात येत आहे. याच आरोग्यक्रांतीच्या वाटचालीचा पुढचा…
कोल्हापूर : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी…
कोल्हापूर: शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे हे एका खाजगी वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले , कागल मतदारसंघात आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा आजही उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी…
कोल्हापूर : चंदगड महाविद्यालयामध्ये सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक ‘चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून ‘सहकारातून समृद्धी आणि देश-विदेशातील रोजगारांच्या संधी’ या विषयावरती उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना चेतन नरके…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कावणे (ता. करवीर) येथे २ कोटी १० लाख रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक हॉल बांधणे,…
कोल्हापूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागाच्या वतीने पंचतत्वावर आधारित राबवण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली आली आहे. या अभियानामध्ये 414 नागरी स्थानिक…