नवी दिल्ली: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ हा येत्या १० नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर देशाचे नवे सरन्यायाधीश कोण होणार, याबाबत चर्चा होत्या. या संदर्भात डी. वाय.चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र…
दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्क्रीनिंग समितीची बैठक मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे पार पडली. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी निश्चित करण्यासाठी असलेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीत राज्यातील बहुतांशी…
कोल्हापूर: रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग नजीक गॅस गळती होऊन लागलेली आग आटोक्यात आणत आपत्कालीन मदत आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) घेण्यात आले. अवघ्या पंधरा मिनिटांत आग…
कोल्हापूर: रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग नजीक गॅस गळती होऊन लागलेली आग आटोक्यात आणत आपत्कालीन मदत आणि बचाव कार्याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) घेण्यात आले. अवघ्या पंधरा मिनिटांत आग…
कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी तालुक्यातील मतदान तयारीबाबतचा प्रत्यक्ष जावून आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक कामाशी निगडीत कार्यालय प्रमुख, फिरते तपासणी…
कुंभोज (विनोद शिंगे ) सध्या हातकणंगले विधानसभा गुप्त निवडणूक प्रचार यंत्रणेला चांगल्याच पद्धतीने जोर आला असून आचारसंहिता जाहीर होताच सर्व खुल्या प्रचार यंत्रणा थंडावल्या गेल्या असून आता गुप्त बैठकांना सर्वच…
कोल्हापूर:वडगाव (ता. कागल) येथील नागरिकांमध्ये उलट्याची गेल्या शनिवारपासून लागण झाली. शुक्रवारी (ता. ११) नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी प्रसाद म्हणून केलेल्या दूध-सरबत यातून ४२ रुग्णांना ही विषबाधा झाली. आठ रुग्ण गडहिंग्लज आणि…
कोल्हापूर : स्व. पी. एन. पाटील साहेबांच्या निधनानंतर, खासदार निलेश लंके यांचे बंधू, दीपक लंके, राहुल पी.एन. पाटील यांना भेटण्यासाठी आले. त्यानंतर, खासदार निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना थेट…
कोल्हापूर: आज भामटे येथील श्रीराम दूध संस्थेचे मा.चेअरमन व माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी हर्षद देसाई, सुरज देसाई, अरुण देसाई,…
मुंबई : कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत…