नवी दिल्ली : भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. गुन्हेगारी किंवा दहशवादाशी संबंध असणाऱ्या व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीला न्यूज चॅनेलमध्ये न बोलावण्याचे, तसेच…
पत्रकार नामदेव निर्मळे टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे पुरुषोत्तम अधिक मास समाप्ती निमित्त किर्तन दिंडी व अश्वरिंगण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर, श्री सांप्रदायिक भजनी मंडळ, सर्व युवक मंडळ,…
अहमदनगर : येथील सनदी लेखपाल सी ए, डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च…
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार…
१५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण, १५ ऑगस्टला असं नेमकं काय घडलं होतं हे फार कमी लोकांना माहीत आहे.…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं आज पुन्हा आगमन झाले. तब्बल ७ दशकांनंतर चित्त्याचं मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन झाले. पाच मादी आणि तीन नर अशा एकूण आठ चित्त्यांना…