कोल्हापूर :कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार दि. ७ कोल्हापुरात येत आहेत. मंत्री मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करूया, असा निर्धार सर्वपक्षीय प्रमुखांच्या बैठकीमध्ये करण्यात आला.…
कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलाच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिला आरोपीला शाहूपुरी पोलिसांकडून सापळा रचून जेरबंद करण्यात आले आहे. अनघा जोशी असे त्या महिला आरोपीचे नाव आहे.…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी एम. एन. शेंडकर या नुकत्याच रुजू झाल्या. प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी शेंडकर यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी…
कसबा बावडा: कसबा बावडा येथील डी. वाय .पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या १२० विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ७ लाख पर्यंतचे पॅकेज…
कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली. मुश्रीफ हे शुक्रवारी (७ जुलै २०२३) कोल्हापूरला येत आहेत. दरम्यान कागल येथे त्यांचा नागरी सत्कार आणि जाहीर मेळावा आयोजित…
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीने कोल्हापुरातील उरलासुरला ठाकरे गटात फूट पडली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या विरोधात चार तालुक्यातील…
कोल्हापूर : गांधीनगर बाजारपेठेतील वृक्ष रक्षण व संवर्धन करण्यासाठी व जे काही जण दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्ट करतात अशा पर्यावरण द्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी.जे वृक्ष सध्या डौलाने उभे…
अमरावती : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आता आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी मंत्रिपदासाठी…
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये एंट्री केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. पण ही फक्त…
सेनापती कापशी : सेनापती कापशी ची माती ही गुणवत्तेची खाण आहे या मातीतच असलेल्या रानडे विद्यालयाने शालांत परीक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले.त्यांच्या जीवनात त्यांनी यशाचे शिखर गाठले. असे प्रतिपादन…