वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करा-आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या संदर्भात प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केली आहे. जिल्हाधिकारी…

सांगवडेवाडीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात

अडीच एकर पिकाची समाजकंटकांकडून नासधूस सांगवडेवाडी: करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी येथील शेतकरी दिनकर चव्हाण यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पिकाची अज्ञात समाजकंटकांनी…

सात मंत्रिपदावर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री असण्याची शक्यता आहे. राज्यात आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण २९ मंत्री आहेत. आता आणखी १४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यातील तब्बल सात मंत्रिपदावर शिवसेनेचे नेते भरत…

कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची निदर्शने

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल भाजपाच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी “मोदी सरकार चले जाव, भाजप सरकार मुर्दाबाद, राहुल…

बालिंगा सरपंचपदी सौ. पूजा विजय जांभळे यांची बिनविरोध निवड

बालिंगा: बालिंगा ता. करवीर येथील ग्रामपंचायतच्या नुतन सरपंचपदी सौ. पूजा विजय जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील सरपंच सचिन माळी यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर सरपंचपद रिक्त होते. सकाळी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.१४ जुलै २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…

शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा खरंच फायदा होतोय का? उद्धव ठाकरे

मुंबई : “राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाहीय. सरकार दारात जातय पण तिथून परत येतय. घरात सुख, शांती, समाधान कसं लाभेल हे पाहत नाहीय. शासन आपल्या दारी फक्त कार्यक्रम…

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली

नवी दिल्ली : राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. कोल्हापूरच्या सुनील मोदी यांनी ही मूळ याचिका दाखल केली होती. ती याचिका…

छगन भुजबळ यांना धमकी: पुण्यात दिली प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. या धमकीनंतर भुजबळ यांनी पुण्यात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना भुजबळांनी…

काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

मुंबई : राजधानी दिल्ली काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे 12 बडे नेते दिल्लीत गेले आहेत. या बैठकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची…

🤙 8080365706