मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. खोके सरकार हाय हाय…
मुंबई : बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत देशभरातील २४ पक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत…
काही वेळा अचानक किंवा हळूहळू पाय दुखणे सुरू होते. काही वेळा तर पाय दुखत असल्याची जाणीव तळव्यापासून किंवा टाचेपासून सुरू होते आणि नंतर कमी होते.अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याआधी प्रथमोपचार म्हणून…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आज दिवस अनुकुल आहे. व्यापार रोजगारात विस्तार वाढेल. मनाची प्रसन्नता वाढेल अश्या स्वरूपा तील घटना घडलीत. नोकरीत वेतनवाढीची बातमी मिळेल.…
राधानगरी : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ५० टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात ५५ मिमी इतका पाऊस झाला. धरणक्षेत्रात जूनपासून आजअखेर…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) चे संस्था सदस्यत्व मिळाले आहे. सदर सदस्यत्वाचे अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. इंडियन प्लंबिंग असोसिएशन…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य व कलंकित सरकार, शेतकरी विरोधी, लोक विरोधी सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास…
कोल्हापूर : लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापूर येथे आज रविवार (दि. १६) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात…
मुंबई : विधिमंडळचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारी 17 जुलैला आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य व कलंकित सरकार, शेतकरी विरोधी, लोक विरोधी सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास…