गवतावर चालण्याने माणसाच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात ,चला तर मग जाणून घेऊयात गवतावर चालण्याचे कोणते फायदे आहेत. हृदय निरोगी राहतेरोज गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला खूप फायदा होतो. गवतावर चालल्याने…
कोल्हापूर : संजय गांधी योजनेतील ज्या निराधार महिलांची पेन्शन बंद केली आहे, त्यांची पेन्शन पुन्हा सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केली. याबाबत निश्चितपणे सकारात्मक…
कोल्हापूर : गेली चार दिवस सूरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमूळे कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. स्थलांतरीत गावांची नावे अशी शाहूवाङीः…
कोल्हापूर : कसबा ठाणे गावचे सुपुत्र, कुंभी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन, कसबा ठाणेचे लोकनियुक्त सरपंच अनिष पाटील यांचे वडिल, गावच्या राजकारणातील एक संयमी तसेच अजात शत्रु असलेले नेते जयसिंगराव यशवंत…
कोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी शासनाच्यावतीने सुरू केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा प्रलंबित निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री…
कोल्हापूर : राज्यातील विविध जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वीज, गारपीट, आदी नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे, शेती, फळबागांचे आणि स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून मनुष्यहानी झाली आहे. या…
कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळणीची प्रक्रिया सुरू असून त्यात लाखो विद्यार्थ्यानाची आधारकार्ड वैध नसल्याचे आढळले आहेत…
रायगड: जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी सारखी दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी…
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे नवीन उपजिल्हा रुग्णालय बांधण्याकरिता पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये 23 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.