कोल्हापूर : येथील श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा व समर्थ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील स्वामी भक्तांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दत्त मंगल कार्यालय, फुलेवाडी-रंकाळा रोड, कोल्हापूर याठिकाणी सोमवार…
टाकळीवाडी: तालुका शिरोळ येथील मोकाट बैलांच्या झुंजी मध्ये बापू कृष्णा बिरणगे या शेतमजुराच्या घराची पडझड झाली आहे. दररोज नेहमी मातंग समाज येथे मोकाट बैलांची झुंज चालते यामध्ये या या शेतमजुराचे…
लंडन : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला दोन समुदायांमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ब्रिटनचे धार्मिक स्वातंत्र्यासाठीच्या विशेष राजदूत आणि खासदार…
मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारानं आक्राळ-विक्राळ रूप धारण केलं आहे. दोन महिलांवरील अत्याचाराच्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ उडाली असतानाच आता आणखी धक्कादायक माहिती पुढं आली आहे.मागच्या तीन महिन्यातील हिंसाचार व अत्याचाराची ही…
नवी दिल्ली : भारताव्यतिरिक्त अन्य काही देशांमध्ये हिंदू देव-देवतांची मंदिरं आहेत. आता संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये हिंदू मंदिराची उभारणी होत आहे. दिराच्या उभारणीचं काम वेगात सुरू आहे.हे मंदिर खूप…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय भूकंप घडत आहेत. दरम्यान २ जून रोजी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली…
पावसाळ्यात कुरकुरीत पदार्थ फार लवकर मऊ होतात आणि त्यानंतर त्यांना खाणे कठीण होते त्यामुळे आज आम्ही या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा खाण्याचे पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात…
कोल्हापूर : स्वच्छतेच्या अभियानात देशात आणि राज्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहीला आहे. “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ” अंतर्गत राज्यस्तरीय पडताळणी समितीने पडताळणी केलेल्या ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत श्रृंगारवाडी (आजरा), पिराचीवाडी (कागल)…
कोल्हापूर : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे कार्यरत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यापही निधीच्या प्रतीक्षेत आहे. निधीअभावी अनेक इमारतींचे काम रखडले असून सर्वांचीच गैरसोय होत आहे. याकडे…