मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाहीचा अर्थ आपल्या खास शैलीत सांगितला.यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाही…
कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिला आमदारांना स्थान मिळावे, असा आग्रह पक्षाकडे धरल्याचे आणि पक्षानेही याला मान्यता दिली असून या पुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील, असे…
कागलः श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना…
कोल्हापूर : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. २०२४ च्या निवडणुकीत नाके दाबल्याखेरीज आरक्षण मिळणार नाही, असा रोखठोक इशारा देत येत्या…
चिखली मध्ये अद्याप पूरस्थिती नाही प्रयाग चिखली वार्ताहर.. कोल्हापूर: पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी श्रीक्षेत्र “प्रयाग” येथील दत्त मंदिरा च्या परिसरात पसरले असून पुराच्या पाण्याने दत्त मंदिराला वेडा घातला आहे तर…
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात. जीवनसत्व ए किंवा याचा…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक व्यवहार जपून करावेत. वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मिथुन…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात संततधार सुरू आहे.पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मांडूकली गावा जवळ रस्त्यावर दिड फुट पाणी आले असून हा मार्ग वाहतूकीह बंद झाला आहे. या…
मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात तुफान पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणी साचलं असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता वीकेंड आला असून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडतात.…
मुंबई : राज्यात नवे शैक्षणिक धोरण राबविण्यात शिवाजी विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यांनुसार अस्तित्वात आलेल्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांवर पदवी अभ्यासक्रम सहा वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे बंधन होते. ते अध्यादेशा क्रमांक…