दूधगंगा नदीवरील प्रस्तावित पाणी योजना रद्द करण्यासाठी मंत्रालयस्तरावर व्यापक बैठक बोलवण्याची मागणी

कागल: दुधगंगा नदीवरील सुळकुड येथून इचलकरंजी शहरास पाणी पुरवठा करणारी योजना रद्द करणेसंदर्भात मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व संबधित विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलवावी. अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर आज अंत्यसंस्कार

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर आज…

गगनबावडा तालुक्यात 45.6 मिमी पाऊस ; जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -हातकणंगले- 2.5 मिमी, शिरोळ – 2.2…

कोल्हापूर जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 5 व 6 उघडले आहेत. त्यामधून 4256…

न्यायालयाकडून स्थगिती: राहुल गांधींना पुन्हा मिळणार खासदारकी

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी…

विधानसभेत उमटले राज्यातून महिला गायब झाल्याचे पडसाद

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यातच बाल लैंगिक शोषणाच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र…

सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव

येवला: तालुक्यातील सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लगवली या पावसावर येवला तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीनचे पिक…

केदारनाथ यात्रेतील मुख्य टप्पा असणाऱ्या गौरीकुंड येथे दरड कोसळली……

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेतील मुख्य टप्पा असणाऱ्या गौरीकुंड येथील डाक पुलिया भागात दरड कोसळण्याची घटना घडली असून, या भागामध्ये आतापर्यंत 10 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.…

लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ व साहित्यिक ॲड. कृष्णा पाटील यांनी…

चेहरा आणि केसांसाठी कॉफीचे फायदे

तुमच्या किचनमध्ये असणारी ही कॉफी अनेक ब्युटी बेनिफिट्स देखील देते. याचे नैसर्गिक गुणधर्म त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला कॉफीच्या वापराबद्दल सांगणार आहोत. हेअर एक्सफोलिएंट एजंट – तुम्ही…

🤙 8080365706