मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला असून मुंबईत पाच हजार कोटींचे…
सिंहगड: राज्यातील इतर किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या भोवती असणारा अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचेही सांगितलं जात होतं.त्याची सुरुवात आता झाली असून आज पहाटेपासूनच सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. आज पहाटे…
मुंबई : तुमचं बँकेत किंवा बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बँकेच्या…
मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सावरकरांच्या बाबतीत जेवढं…
इंदूर: इंदूरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे.…
कोल्हापूर : कोल्हापुरात ट्रेडिंगच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक होत असतानाच.. आणखी एक घटना समोर आली आहे.येथील राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत सरूडकर कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असलेल्या ऑक्टानाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स एलएलपी कंपनीने दरमहा ८…
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरो आज आणखी एक इतिहास रचला आहे.आज भारताने पहिलं खासगी रॉकेट लाँच केलं आहे. इसरोचं पहिलं प्रायव्हेट रॉकेट श्रीहरीकोटा येथून लाँच करण्यात…
मुंबई : एकीकडे ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली असली, तरी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या बाजूने आपण असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या विधानानंतरही काँग्रेसशी असलेली आघाडी कायम…
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विधानांची जोरदार चर्चा चालू आहे. हिंगोलीतील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी…
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय. रोहित शर्माचं वय पाहता त्याच्याकडे आता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता कमीच आहे.त्यात BCCI…