गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत ……

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात एक दहशत पसरली होती. त्याला कारण होता एका आदेश. गायरान जमिनीवरील अतिक्रिमण हटवण्यासंदर्भात गावागावात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.मात्र, गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून…

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय….

मुंबई- राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौर उर्जेवर…

शैक्षणिक सहलीसाठी मुलांचा विमा उतरवणे आणि पालकांची संमती बंधनकारक….

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा- महाविद्यालये नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात शैक्षणिक सहली काढतात. पण, शैक्षणिक सहली काढताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असते. दुसरीकडे, सहलीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची संमती आवश्यक…

आजचं राशिभविष्य…

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट…

‘आळशी’ चा उपयोग करून कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा..

आरोग्य टिप्स : आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून आपण घरच्या घरी कोलेस्टेरॉलवर सहज नियंत्रण मिळवू शकता. त्यासाठी ‘आळशी’चा उत्तम वापर करता यायला हवा. आळशी म्हणजेच फ्लॅक्ससिड्स. आळशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.…

कोल्हापुरात आगीत झोपडपट्ट्या पूर्णपणे भस्मसात…..

कोल्हापुर: कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथील सनराइज् हॉस्पिटल समोर असणाऱ्या झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच ते सहा झोपड्या जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत. आज दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना…

जि. प. सोसायटीसह जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थेच्या निवडणुकांना स्थगिती

कोल्हापूर : राज्यातील 7 751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या निवडणुकीची संख्या 7147 इतकी आहे. एकाच कालावधीत दोन्हीही निवडणुका होत असल्याने राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थेच्या…

अखेर पोलीस भरती अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ…

मुंबई : गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार आहे. राज्यात १८ हजार जागांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज…

कै. जनाबाई नारायण पाटील (ताई) याचा तेरावा स्‍मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा…

शिरोली दु: शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या तेराव्या स्‍मृतिदिनानिमीत्‍त सोमवारी दि.२८/११/२०२२ इ. रोजी…

चिन्हासंदर्भातील शिंदे- ठाकरे गटाची सुनावणी 12 डिसेंबरला

मुंबई: निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दोन्ही…

🤙 8080365706