काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस आज रविवारी हातंकणंगले तालुक्यातील हेरले येथून प्रारंभ झाला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सतेज पाटील व आ.राजू आवळेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला पदयात्रेत आमदार सतेज पाटील आमदार…
: काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस आज रविवारी हातंकणंगले तालुक्यातील हेरले येथून प्रारंभ झाला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सतेज पाटील व आ.राजू आवळेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला पदयात्रेत आमदार सतेज पाटील…
दिल्ली : मोगल सरदार अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे येत्या 16 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आणण्यात येणार आहेत. राज्याचे वन तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या…
कोल्हापूर: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या डान्स रियालिटी शो मध्ये विशेष अतिथी म्हणून रविना टंडन येणार असल्याने ‘मस्त मस्त’ वातावरणासाठी सज्ज व्हा. ‘डान्स दिवा स्पेशल’ या एपिसोडमध्ये…
कोल्हापूर: भाजपा कोल्हापूर महानगर चे पदाधिकारी शिष्टमंडळ जिल्हाअध्यक्ष विजयजी जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली पालकमंत्री दीपक केसरकर यांना भेटले. यावेळी खालील विषयांवर मुद्देसुद चर्चा झाली. २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन असलेने…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कामे करण्यासाठी 6 नगरपंचायतींच्या मागणीनंतर नगरोत्थान व इतर योजनांमधून 21.3 कोटी रुपये निधी देण्याचे पालकमंत्री तथा मंत्री,…
प्रयाग चिखली वार्ताहरकोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी (ता.करवीर) येथील रेडेडोहाजवळ एर्टीगा कार, एक रिक्षा व दोन मोटरसायकली यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारही वाहनावरील अकरा जण जखमी तर एक जण…
!! कोल्हापूर प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूत पूर्व यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ही पदयात्रा आज कोल्हापूर शहरातून काढण्यात आली. या जनसंवाद पदयात्रेस लोकातून अतिशय उत्स्फूर्त…
[09/09, 18:42] Anna: कोल्हापूर प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूत पूर्व यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ही पदयात्रा आज कोल्हापूर शहरातून काढण्यात आली. या जनसंवाद पदयात्रेस लोकातून…
कोल्हापूर : यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जनावरांसाठी कोल्हापूर…