रायगड, अलिबागः ठाकरे परिवाराचे १९ बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.आज या मुद्द्यावरून सोमय्या पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहेत. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी…
मुंबई: मधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याचसंदर्भातील…
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा…
डोक्यातला कोंडा वाढला की मग केस गळणंही वाढतं आणि डोक्याला दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच कोंडा लवकरात लवकर आटोक्यात आणण्याची गरज असते. त्यासाठीच हे काही घरगुती पण अतिशय गुणकारी ठरणारे उपाय…
आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली…
कसबा बावडा: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्यावतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी आणि पादुका परिक्रमेचे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील श्री गजानन महाराज मंदिरात आगमन…
कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. दरम्यान, कर्नाटकातील सीमाबांधवांनी 19 डिसेंबरला…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आढावा घेण्यासाठी नागपुरात आले होते.यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद मुद्यावर मत…
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या चुकीचा परिणाम आहे.त्यानंतरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कर्नाटकच्या सीमेवरील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात यावं अशी मागणी सुरु झाली असल्याची…
औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे. दरम्यान आता या मागणीला लवकरच यश येणार असून, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय…