मुंबईमध्ये भीषण आग ; अंगावर शहारे आणणारी घटना आली समोर

मुंबई : मुंबईमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. मालाड परिसरात एका इमारतीत घराला आग लागली आहे. या घटनेला अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. जीव वाचवण्यासाठी एका तरुणाने इमारतीच्या…

ज्योतिरादित्य सिंधिया हे २४ कॅरेट शुद्ध गद्दार ; या काँग्रेस नेत्याची टीका…

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय वादाला तोंड फोडलं आहे. सिंधीया काँग्रेसमध्ये परतणारा का या प्रश्नावर…

अखेर खा.छत्रपती उदयनराजे भोसले आज आपली भूमिका स्पष्ट करणार

सातारा : छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्‍या प्रवृत्ती विरोधात सत्ताधारी सरकारने कोणतीही कारवाई न केल्याने संतापलेले खा.. छ. उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगून सत्ताधार्‍यांना इशारा दिला…

शिंदे गटाचे प्रवक्ते यांनी कवितेद्वारे साधला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा..

मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एक कविता त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ठाकरे गट, संजय राऊत आणि…

तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही ; मनसे नेते प्रकाश महाजन यांचे सुषमा अंधारे यांच्यावर टीका

पुणे – राज ठाकरेंवर कुणीही उठावं आणि टीका करावं? राज ठाकरे दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पित नाही.सुषमा अंधारे यांची सभा पाहिली. तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदुला नारू झाला का? अशा…

श्रद्धा वालकर चे 35 तुकडे झाले तू विरोधात गेली तर 70 तुकडे करीन ; युवकाची तरुणीला धमकी

धुळे : श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून या हत्येची चर्चा सगळीकडेच सुरू आहे.त्यात धुळ्यात खळबळजनक प्रकार घडला आहे. दिल्लीत श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे झाले, तू आमच्या विरोधात गेली…

सकाळी चालणे आयुष्यात का गरजेचे आहे? 

 आरोग्य टिप्स: सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सकाळी चालणे खूप गरजेचे आहे. आपण अशा वातावरणात राहतो जिथे अनेक आजाराचे मूळ हे नैराश्य अर्थात…

आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष…

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2023 अंतर्गत स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी – संजयसिह चव्हाण

कोल्हापूर : केंद्र शासनामार्फत 19 नोव्हेंबर 2022 ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत “स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023” अभियान देशात राबविणेत येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्राम अभियानात लोकसहभाग वाढविणे, हागणदारीमुक्त…

पाणी गुणवत्तेसाठी जिल्हयामध्ये ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान

कोल्हापूर : जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल ‘ जल’ या घोषवाक्यानुसार पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू आहे. देशातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारणे आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा…