युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या ‘शिव संवाद’ यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात

औरंगाबाद : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, त्यांच्या याच ‘शिव संवाद’ यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची…

कोल्हापूर येथे गुरुवारी “घाटगेज द राईज अँड ए रॉयल डायनेस्टी “ग्रंथ प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : घाटगे घराण्याचा उदय आणि विकास (१३९८ ते २०२२) यावर आधारित सौ. नंदितादेवी प्राविणसिंह घाटगे लिखित घाटगेज द राईज ऑ़फ ए रॉयल डायनेस्टी या पुस्तकाचा प्रक़ाशन सोहळा गुरुवारी (दि.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़ती मिळेल.…

रिकाम्या पोटी चहा पिण्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम..

आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा घेणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. अनेकांसाठी अमृत असलेला चहा  आरोग्यासाठी  मात्र घातक ठरु शकतो. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात. त्या आपण…

घरफाळा दंडामध्ये सवलत योजना…

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये सवलत योजना दिली आहे. यामध्ये दि.9…

चित्रनगरीसाठी १७ कोटी मंजूर; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार अमल महाडिक यांनी मानले आभार

कोल्हापुर: कोल्हापुरातील चित्रनगरीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासासाठी १७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येत असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. माजी आमदार अमल महाडिक यांनी वारंवार मुनगंटीवार…

अखेर कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त ठरला…

कराड : पुणे-बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.या पार्श्‍वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात…

राधानगरी विधानसभा मतदार संघातील ५० हजार लाभार्थ्यांना करणार आयु्ष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप : केडीसीसी संचालक अर्जुन आबिटकर

गारगोटी : आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची एक अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब वर्गातील लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळत आहेत. संबंधित कुटुंबांना त्यांचे उपचार…

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे तुर्की भूकंपावरून स्पष्ट आणि समस्त मानव जातीला ही ईशारा: परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी

कोल्हापूर – सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्या चा भूकंप ठरलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे स्वाभाविकच…

सर्वांच्या सहकार्यातुन उत्तम कार्य घडवु: पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी

पन्हाळा: पोलिस अधिकारी एकटे कोणतिही गोष्ट  करु शकत नाही. यासाठी पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस पाटील, लोकप्रतिनिधीसह समाजातील सर्वस्तरावरील लोकांची साथ हवी असते. त्यामुळे पन्हाळा पोलिस ठाण्याच्या माध्यामतुन उत्तम कार्य घडवण्यासाठी सर्वांचे…

🤙 8080365706