आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग…
केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. आणि हाच प्रश्न प्रत्येकजण विचारतो, “केसात वारंवार कोंडा होतो” ह्यांवर काही उपाय असेल तर सांगा. कोणते उपाय करून केसातील कोंडा कसा घालवायचा? लिंबू…
कोल्हापूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीने झालेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी पुन्हा बाजी मारली. नरके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत सभासदांनी विरोधकांच्या…
गारगोटी: राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा–२ आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री दिपक केसरकर…
कोल्हापूर : इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात दि. २१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२४ या कालावधीत (ज्या दिवशी पेपर…
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यासाठी महानगरपालिका आणि जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्या दिवशी ‘ मिशन कमळ’चा नारा दिला जाणार आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक…
नाशिक : भाजपचे खासदार उदयनराजे विविध विषयांवर बेधडक मत व्यक्त करतात. आपल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याची फारशी चिंता ते करीत नाहीत. आत्ताही त्यांनी राजकारणात निवृत्तीचे वय असावे असे म्हटले…
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा आहे. इकडे सगळी पापं रामकुंडा मध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा…
मुंबई: कॉग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.…
पैठण : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष…