कोल्हापूर : महाराष्ट्रातल्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 35,000 सभासद संख्या असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक प्रदीप चौधरी, धर्मादाय उपायुक्त, कोल्हापूर यांनी आज जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवराज बंडोपंत…
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती- कोल्हापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची निर्मिती झाली असून या आघाडीत दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवारांचे पॅनेल जाहीर झाले…
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. कारण आता ईडीने मोठी कारवाई करत त्यांची तब्बल ११ कोटी संपत्ती…
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री…
विवेकानंद कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य या विषयावरील लघुचित्रपट महोत्सवाचे उदघाटन कोल्हापूर: १९, विवेकानंद कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा आणि उद्योग या क्षेत्रात अनेक यशस्वी विद्यार्थी घडवणारे अग्रमानांकित महाविद्यालय…
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे नगारे वाजले आहेत ही निवडणूक बिन विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यानी कंबर कसली आहे .मात्र ही निवडणूक बिन विरोध करताना आघाडीमधील घटक…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची पुणे येथे उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदली निमित्त कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ व रेशन…
कोल्हापूर : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
सरवडे/प्रतिनिधी : राधानगरी तालुक्याचा शैक्षणिक दर्जा राज्यामध्ये अव्वल आहे. हा दर्जा असाच कायम रहाण्यासाठी तालुक्यातील आदर्श शाळांना निधीच्या स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.…
स्व.राजेसाहेब यांचे विधायक विचार तळागाळापर्यंत पोचवूया कागल :स्व.राजे विक्रमसिंह घाटगे एक व्यक्ती नसून स्वतंत्र विचारधारा होती. त्यांचेकडे विधायक विचाराचे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना रस होता.विकास…