नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकत आहेत : शरद पवार

मुंबई : देशात आणि राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या केसेस टाकून तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान…

घामोळ्यांवर घरगुती उपाय….

उन्हाळ्यात उष्ण-दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात. त्याला घामोळ्या म्हणतात. या घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रखडलेली कामे पूर्ण होतील होईल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून मन समाधानी राहिल. आर्थिक स्थितीत सुधारणा…

राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक

मुंबई: राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक असून त्यासाठी जे काही करता येईल ते करणार अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात…

पैठणीच्या विजेतेपदासाठी मिरजकर तिकटी चौकात रंगल्या महिलांच्या चढाओढी

कोल्हापूर : संयुक्त मंगळवार पेठ राजश्री शाहू तरुण मंडळाच्या पारंपारिक शिवजयंती उत्सवानिमित्त आज सायंकाळी चौकातराजेश माने यांच्या हजरजबाबी निवेदनाने ‘खेळ खेळू पैठणीचा ‘वेळ काढून संसारातला .या होम मिनिस्टर आणि महिलांसाठीच्या…

गाईंना तात्पुरती पाण्याची व्यवस्था झालेने आबा कांबळे यांचे उपोषण समाप्त.

कोल्हापूर : गेल्या 18 एप्रिल 2023 भूदान दिवसापासून बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्थेच्या गाईंना चाऱ्यासाठी जमीन व पशुसंवर्धन विभागाकडून अर्थसहाय्य अनुदान मिळावे, गाईंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, जळालेल्या वैरणीची…

खंडोबा युवा मंचच्यावतीने ‘शिवजयंती उत्सव २०२३’ चे आयोजन

महिलांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजनाने उत्सवास प्रारंभ कोल्हापूर : तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंतीचे औचित्यसाधून कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी पेठ येथील श्री खंडोबा तालीम मंडळ प्रणित खंडोबा युवा मंचच्यावतीने ‘शिवजयंती…

बालिंगा येथे महाराजस्व अभियानमध्ये २७६ जणांना लाभ

बालिंगा: ता.करविर येथे तहसीलदार करवीर यांचे वतीने बालिंगा मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणारे गावातील नागरिकांना महाराजस्व अभियान राबविण्यात आले . यामध्ये दुबार रेशन , रेशन कार्ड नाव वाढविणे व नाव कमी…

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची परिवर्तन पँनलमधून माघार

कोल्हापूर : पँनल जाहीर होउन कांही तास होण्यापूर्वीच शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील शिव शाहू परिवर्तन पँनेलमधील शिवसेना ठाकरे गटाच्या एका उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. सुरेश आनंदा पोवार असे…

लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर

मुंबई : भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात भारताने या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढली आहे.…

🤙 8080365706